Subscribe:

Ads 468x60px

24 December 2011

'ही आहे भारताची खरी सुन आणि तो आहे भारताचा खरा राजपुत्र'

'ही आहे भारताची खरी सुन आणि तो आहे भारताचा खरा राजपुत्र'

आणि असे ८० करोड़ गरीब जे ह्या मातीचे आहे जे ह्या माती साठी आहे ..
त्यांना भगवे,हिरवे,निळे,पांढरे असे जरी तोलले जात असले तरी त्यांना तितकाच हक्क आहे जितका कोणा सुवर्ण शिलेवर तोलल्या जाणार्या पांढरपेशी नशीबवान अनुजास असेल ...
जर कोणी करोड़ोंमधे उठून दिसत असेल तर करोड़ोंचे जीवन पणाला लावून त्याचे जीवन घडवले नाही जात ...
निसर्गात भेद नाही ... निसर्गात भेदाचा भाव पण नाही ...
कुठली भावना जपायची , मोठी करायची आणि इतिहासात नोंदवायची .. हे समाजच ठरवतो पण माया जपणार्या काळ पुरुषापेक्षा तत्वे उभी करणारा युगपुरुषच मोठा असतो ...

No comments:

Post a Comment